पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ‘ईव्हीएम’बरोबरच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर होणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम ... ...
वाळू लिलाव प्रक्रियेला यावेळी उशीर झाल्याने कुडाळ तालुका डंपर चालक-मालक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तब्बल तिन महिने रखडलेले वाळू लिलाव प्रक्रिया तत्काळ जाहीर केली आहे. ...
राज्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोग कटिबध्द असून संपुर्ण योजना उपलब्ध करुन देण्यासाठी आयोग पुढाकार घेईल. अल्पसंख्याक समुदायांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी अराफत ...
अनुसूचित जाती - जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या (अॅट्रॉसीटी) ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, तसेच या कायद्यांतर्गत असणाऱ्या प्रकरणांचा तपास शिघ्रगतीने करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. तपासावरील प्रकरणांचे दोषारोप वेळेत न्य ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील २०१ गावांमध्ये शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दुष्काळ जाहीर केला. तसेच संबंधित गावांना दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्याचेही त्यांनी सांगितले. ...
या पुनरिक्षण कार्यक्रमानंतर जिल्ह्यात जवळपास ९५ हजार मतदार वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात नावनोंदणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ही नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची बाब पुढे आली आहे. अंतिम मतदारयादी ही ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...