श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mahayuti Municipal election: राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. महायुतीतील पक्षांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चित्र स्पष्ट न झाल्यानेही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. यावर आता सामंतांन ...
या दोन पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र त्या चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीच बाहेर आला नाही. ...
Navi Mumbai Mahanagar Palika Election 2026: माझ्या कार्यकर्त्यांना घरी बसवतायेत तसे तुमची मुलेही घरी बसतील. ज्यांना तिकीट दिले त्यांनी कधी पक्षाचे कमळ तरी हातात घेतले होते का? असा सवाल मंदा म्हात्रेंनी केला आहे. ...
VVCMC Election 2026: आतापर्यंत सुमारे डझनभर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आणखी अनेकांशी चर्चा सुरू आहे, असे स्नेहा दुबे पंडित यांनी म्हटले आहे. ...