श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता आहे. मात्र अंबरनाथमध्ये पारंपारिक भाजपा-शिवसेनेची युती सत्तेपोटी मोडली असा आरोप शिंदेसेनेचे आमदार किणीकर यांनी केला. ...
Ulhasnagar Municipal Corporation Election: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उमेदवारांवरील गुन्हेगारी खटल्यांची चर्चा रंगली आहे. ...
Congress on Unopposed Winners, Nagpur Municipal Election 2026: "भाजपच्या मदतीला पोलीस, मंत्री, त्यांचे पीए तर आहेतच; पण आता निवडणूक आयोगही मदत करतोय," असा आरोपही काँग्रेसने केला. ...
Ambernath Municipal Corporation Election: मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरातील नगर परिषदेमध्ये अजब समीकरण जुळून आलं आहे. येथे भाजपाने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवून बहुमताचं गणित जुळवण्यासाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केल्याने सर्वांनाच आश्चर ...