श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raj Thackeray Uddhav Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त मुलाखत! "मुंबई तोडण्याचे षडयंत्र" आणि "५० खोक्यांचा २००० कोटींचा हिशोब"; वाचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीतील सर्वात मोठे १० मुद्दे. ...
भाजपसोबत ताण असून दोरी तुटत नाही व काकांसोबत जवळीक असूनही पूर्ण विलीन होत नाही, अशा अवस्थेत अजितदादा सध्या आहेत. भाजपशिवायच नाही तर भाजपविरुद्धही आपण जिंकू शकतो, हे सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष करत आहेत. ...