श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अकोला महापालिका निवडणूक २०२६ : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महापालिका निवडणूक होत असून, अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले नेतेही निवडणूक लढवत आहेत. ...
Ambernath Municipal Corporation :अंबरनाथमध्ये भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय़ घेणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यानंतर थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित ...
अकोला जिल्ह्यातील एका राजकीय समीकरणाचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. भाजपाने चक्क एआयएमआयएम या पक्षासोबतच युती केली. पण, बहुमतासाठी केलेली अकोटातील 'अभद्र युती' औट घटकेची ठरली. ...