मुंबई ग्राहक पंचायत आणि चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या शाळेचे संस्थापक विश्वस्त शिक्षण महर्षी अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या मार्गदर्शनार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती... ...
याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याच्या आरोपाची निश्चिती होऊ शकेल, असा कोणताही दुवा आढळून येत नाही. ...
Nirnala Sitharaman News: २०१८-१९ या आर्थिक वर्षात सर्वाधिक २ लाख ३६ हजार २६५ कोटी रुपये माफ करण्यात आले. पाहा कोणत्या वर्षी किती कोटींचं कर्ज झालंय माफ. ...
न्यु इंडिया सहकारी बँकेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवून त्यांच्या घामाचे-मेहनतीचे पैसे तिकडे ठेवले होते.या बँकेत १२२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्यानें रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रुवारी रोजी रात्री या बँकेतून पैसे काढण्यास ठेवीदारांना मज्जाव केला. ...
राज्यातील अनेक साखर कारखान्यांना सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. या साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्यांकडील मुदत कर्जाचे पुनर्गठण करावे. ...