शमीनंतर एका क्रिकेटपटूवर त्याच्या पत्नीने असेच काहीसे गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे या क्रिकेटपटूची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते, असे बोलले जात आहे. ...
भारतात घुसखोरी करून येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना विशेष शाखेच्या पथकाने अटक केली. या चारपैकी एकाचे संबंध बांगलादेशातील दहशतवादी संघटनेशी असल्याची संशयवजा माहिती पोलिसांना मिळाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उ ...
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष आसाममध्ये सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे या राज्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ...
बांगलादेशने पावसाच्या व्यत्ययात झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १९ धावांनी पराभव करुन तीन सामन्यांची २-१ अशी मालिका जिंकली. ...