- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. ...
चीनने तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्याचे समजते. यामुळे अरुणाचल प्रदेशातील काही भागात दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे. ...
आजच्या बिझी लाइफमध्ये लोक सकाळी इतक्या घाईत असतात की, ते सूर्याला उगताना पाहूच शकत नाही. कामाचा इतका थकवा त्यांना आलेला असतो की, ते सूर्योदय होत असताना जागंही होता येत नाही. ...