गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत. ...
शेतमाल खरेदीवरील बाजार समित्यांचे नियंत्रण संपुष्टात आणणारा अध्यादेश जारी करण्यात आल्याने शेतमाल खेरदी संदर्भात व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे ...
मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा ...
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...