Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...
limbu bajar bhav आवक घटत असताना शहरातील सरबत विक्रेते, रसवंती गृहे आणि घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने घाऊक बाजारात लिंबाच्या भावात वाढ झाली असून दर तेजीत आहेत. ...
अलीकडेच एका माजी मंत्र्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर 'पवित्र' केल्याची घटना घडली. जात, धर्मावरून अनेक ठिकाणी भेदाभेद होत असल्याची उदाहरणे सातत्याने आपल्या कानावर येत आसतात. ही शिवाशिव मंदिरांतच नव्हे, तर सार्वजनिक ...
Ahilyanagar Minor Girl Rape: अहिल्यानगरात लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला असून पीडिता पाच महिन्याची गरोदर आहे. पीडिताच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. ...
राज्याच्या बाजारात आज गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी एकूण ४५०३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७९९४ क्विंटल लाल, २२९३६ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४२५ क्विंटल नं.२, ११२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता. ...