हवामानाने अचानक घेतलेल्या कलाटणीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मंगळवारी गंगापूर आणि पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर सिल्लोडच्या भवन परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने रब्बी पिकांसह फळबागांवर संकट घोंगावत आहे. ...
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर 'व्हायरल' झाली आहे. ...
Soybean Market : ४० हजार क्विंटल सोयाबीन बाजारात गेले… आणि त्यानंतरच भावाने घेतली झेप! दरवाढ झाली खरी, पण शेतकऱ्यांच्या हातातून संधी निसटली आहे.(Soybean Market) ...
Modern Farming Success : लोक सामान्यतः शेतीला तोट्याचा व्यवसाय मानतात, पण ते खरे नाही. आता, सुशिक्षित व्यक्ती देखील शेतीत प्रवेश करत आहेत आणि भरीव नफा कमवत आहेत. ...