धुळेचा पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेला येतो, तेव्हा २००५-०६ चा तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. पण, राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या एका दूरदृष्टीच्या निर्णयाने पाच लाख जनतेची तहान भागली. ...
Makka kharedi : खरीप हंगामात चांगले उत्पादन हाती आले म्हणून मका उत्पादक शेतकरी आनंदात होते. मात्र, शासकीय अनास्था, अपुरी माहिती आणि ऑनलाइन नोंदणीच्या अटींमुळे हा आनंद फार काळ टिकला नाही. (Makka kharedi) ...
जळगाव जिल्ह्यात झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि वादळी गारपिटीने रब्बी हंगामाला मोठा तडाखा दिला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील २१ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सुमारे २७ हजार ६३१ शेतकरी संकटात ...
Farmer Success Story : गिरजा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढताच भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे मोर्चा वळवला असून, अभिषेक फुके यांची मोसंबी बाग ही त्याची जिवंत उदाहरण ठरत आहे.(Farmer Success Story) ...
उमराणे येथील बाजार समितीत लाल (रांगडा) कांदा व मका या दोन्ही मालाच्या आवकेत दुपटीने वाढ झाली. परिणामी मागणी-पुरवठ्याचे संतुलन बिघडले आणि परिणामी दोन्ही पिकांच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. ...
Kapus Kharedi : दर वाढले, पण शेतकऱ्यांच्या हातात कापूसच उरला नाही. ॲपच्या अडथळ्यांमुळे सीसीआय खरेदी रखडली आणि हजारो शेतकऱ्यांना ५०० ते १,००० रुपये कमी दराने खासगीत कापूस विकावा लागला. (Kapus Kharedi) ...
Lakhpati Didi Yojana : बचत गटातून सुरू झालेला प्रवास थेट लखपतीपर्यंत पोहोचला आहे. शासनाच्या 'उमेद' योजनेने नागपूर जिल्ह्यात १.७० लाख महिलांचे आयुष्य बदलले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे. (Lakhpati Didi Yojana) ...
Maharashtra Weather Update : राज्यात निसर्गाने अचानक रौद्र रूप धारण केले आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना, पुणे–मुंबईत थंडीचा जोर वाढला आहे. पुढील २४ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.(Maharashtra Weat ...