Babool Tree Benefits : ग्रामीण जीवनाशी घट्ट नाळ जोडलेली, सावली, चारा, औषधोपचार आणि इंधनाचा बहुगुणी स्रोत असलेली बाभळीची झाडे आज हळूहळू नजरेआड होत आहेत. गावोगाव सहज दिसणारी हिरवळ आता तोडीच्या विळख्यात सापडली असून, पर्यावरणासोबतच ग्रामीण अर्थकारणालाही ...
Kapus Kharedi : लाडसावंगी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खासगी कापूस खरेदीला सुरुवात झाली. यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी कापसाला तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. अतिवृष्टी आणि लागवडीत झालेली घट यामुळे दर ...
पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अद्याप महिनाही उलटलेला नाही, तोपर्यंत खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत. ...
Kanda Bajar Bhav : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८ ...
सीना नदीला पंधरा दिवसांत तीन वेळा महापूर आल्याने नदीकाठावरील शेतांतील उभ्या पिकांत पाणीच पाणी साठलेले आहे. खरिपाचे नुकसान झालेच आहे; यासह यंदा रब्बी पेरण्याही आणखी महिनाभर लांबणीवर गेल्याचे शक्यता आहे. ...
Crop Insurance : राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यंदा बीड जिल्ह्यातील सुमारे ५.९० लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली असली तरी, आता भरपाई कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. पूर्वीप्रमाणे २५% आगाऊ रक्कम ...
राज्यात पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीसाठी देवस्थाने, सरकारी कर्मचारी व नागरिक पुढे सरसावत आहेत. अशा कठीण काळात माटाळा या लहानशा गावातील अल्पभूधारक ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या पत्नीचे दागिने मोडून तब्बल ५१ हजार रुपयांची मदत ...