Alphonso Mango : कोकणातील आंब्याला 'हापूस' हे पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले आहे. मात्र, वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करत गुजरातने 'हापूस' वर दावा केला आहे. या मागणीला कोकणातील बागायतदारांनी कडाडून विरोध केला आहे. ...
DhanDhan Yojana : शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्राकडून धनधान्य योजनेत नवा समावेश आहे. संभाजीनगर जिल्हा या योजनेत सामील झाल्याने कमी उत्पादनाच्या चिंतेवर उपाय मिळणार असून जिल्ह्याच्या कृषी विकासाला नवे बळ मिळणार आहे. (DhanDhan Yojana) ...
थंडीची चाहूल लागली की, तरुणांना खुणावते ती हुरड्याची पार्टी. या काळात हुरड्याची आवक सुरू होत असल्याने ग्रामीण भागासह शहरानजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात हुरड्याची मागणी वाढते. ...
Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठी तफावत उघड झाली आहे. एकाच रकमेचे संरक्षण असलेल्या गहू व हरभरा पिकांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तिन्ही वेगळे विमा हप्ते आकारले जात आहेत. त्यामुळे या योजनेवर शेतकऱ्यांचा विश्व ...
शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ. आर. पी.) ३,२८५ रुपये प्रतिटन इतका निश्चित करण्यात आला आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
New Garlic Variety : लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. पीडीकेव्हीने विकसित केलेली ‘मोर्णा’ लसूण जात आता महाराष्ट्रात पेरणीसाठी उपलब्ध झाली असून अधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे. बाजारातील चढ-उतारांमध्ये टिकून राहणार ...
Maharashtra Winter Update : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीत लहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येईल, अशी श ...