केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या पीक उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील तूर उत्पादन सुमारे ३५.६१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
यंदा मुबलक पाऊस झाला असून, सुस्थितीत असलेल्या जवळपास ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांना नुकतेच गेट बसवून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५० हजार सहस्त्र घनफूट (टीसीएम) पाणी अडले असून, परिसरातील साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठ ...
पुण्याच्या पूर्वेकडील हडपसर परिसरात असलेल्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाने आत्तापर्यंत फुलशेती संशोधन, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन, उच्च मूल्य फुलझाडांच्या जातींची निर्मिती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार् ...
हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत वाटाण्याच्या शेंगा दाखल झाल्या आहेत; मात्र बाजारात आवक कमी असल्यामुळे या 'हिरव्या मोत्यां'ना अक्षरशः सुकामेव्याचा भाव आला आहे. ...
यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यातच हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांना हमीभावा एवढा दर मिळत नाही. ...