मागील वर्षभरात कांद्याचे बाजारभाव सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सतत तोट्यात शेती करावी लागत असल्याने यंदा उन्हाळी कांद्याची लागवड घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
कृषि विभाग नांदगाव, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र वडेल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत किसान दिना निमित्त मंगळवार रोजी मंगळणे येथे नैसर्गिक शेती निविष्ठा निर्मीती व रब्बी हंगामातील कांदा पिक लागवड तंत्रज्ञान या विष ...
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी शेतमालाची मोठी आवक पाहायला मिळाली. विशेषतः सोयाबीन आणि गुळाच्या दरांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सोयाबीनला ४,९०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला असून, बाजारपेठेत एकूण ८,१८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...
Rabbi Pik Spardha : आपल्या शेतात घाम गाळून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे आता चीज होणार आहे. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२५ साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गणेशखिंड विभागीय कृषी संशोधन केंद्राचा १५० वर्षाच्या गौरवशाली इतिहासात विकसित करण्यात आलेले विविध पिकातील ३१ वाण, तसेच केंद्राने विविध पिक उत्पादनाबाबत दिलेल्या संशोधन शिफारसी असे भरीव योगदान विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे ...