PM Suryaghar Yojna : केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्यघर वीज योजना फेब्रुवारी २०२४ पासून सुरू असून घरगुती ग्राहकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीज उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे. ...
Shetkari Karjamafi : अकोल्यातील २४८ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे. सात वर्षांपासून अडकलेली कर्जमाफी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला फक्त तीन महिन्यांचा अवधी दिला असून, आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांव ...
MahaVISTAAR-AI Mobile App शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी एक नवीन अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपला 'शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र' म्हणून ओळखले जाते. ...
Reshim Farming Scheme : बुलढाण्यात रेशीम उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने 'रेशीम विभाग आपल्या दारी' या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. (Reshim Farming Scheme) ...
Fishery Scheme : मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसाठी शासनाकडून आनंदाची बातमी आहे. मासेमारीसाठी लागणाऱ्या नायलॉन जाळी, सूत व बिगर यांत्रिक नौका खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या ...
आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. ...