मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारनं १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी मोर्चानं पत्रकार परिषद घेऊन केली आहे. ...
खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार केशवराव धोंडगे यांचा बुधवारी जिल्हाभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोहा येथे धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दह ...
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़ ...
भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सु ...
ऊसतोड कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाकडून ऊसतोड मजुरांची फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ...