आपल्या व्यक्तीगत नातेसंबंधात असणार्या सगळयांना कौतुकाची भुक असते. त्याकडे विशेष लक्ष द्या. ही भूक भागवताना असत्याचा आधार घेऊ नका म्हणजेच खोटी स्तुती करू नका. ...
संत वाङ्मयात हा दृष्टांत दर क्षणाला उलगडत जाणाऱ्या आयुष्याला दिला जातो. ‘घडी-विघडी-उघडी’ असे शब्द वापरले जातात. तेव्हा क्रमाक्रमाने उलगडण्याचाच उल्लेख केला जातो. ...
खरे म्हणजे आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवरच माझा विश्वास नाही. आपल्या शिक्षणातून मुले कामचुकार निपजतात अशी स्थिती आहे. पण ही व्याख्या शक्य तितक्या लवकर बदलली पाहिजे. ...
मनाचे प्रतिबिंब त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. मन ही कल्पनाच भयावह आहे. मनात येणारे विचार कधी कधी मनातच ठेवून आपण एखाद्या व्यक्तीवर, साधूवर, देवावर प्रेम करतोच; पण ते फक्त मनातच असतं. ...