24 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. - संजय राऊत. ...
हा टप्पा प्रत्यक्षात पूर्ण झाल्यास नरिमन पॉइंट ते वरळीहून थेट पालघरपर्यंत विनाअडथळा समुद्रमार्गे प्रवास करता येणार आहे. ...
संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता. ...
ठाणे : मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत मुंब्रा रेल्वे फास्ट ट्रॅकवरील पुलालगत ३५० मी. मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची गळती काढण्याचे काम ... ...
३६२ जणांना बजावण्यात आली नोटीस ...
उल्हासनगर महापालिकेने कचरा उकलण्याचा ठेका गेल्या वर्षी दुप्पट किंमतीला देऊनही कचऱ्याचे ढिग शहरातील विविध विभागात साचल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
भिवंडी तहसीलदार कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह इतर आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी. ...
नागरिकांनी स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे. ...
उल्हासनगर महापालिका वादग्रस्त नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष, गेल्या एका वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. ...
दुचाकी अपघाताच्या वाढत्या घटना लक्ष्यात घेता हि शक्कल लढविण्यात आली आहे. ...