आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीला २००९ मध्ये टाळे लावण्यात आले. मात्र, आठ वर्षे उलटूनही २ हजार २२५ कामगारांना जवळपास ६५० कोटी रुपयांची अपेक्षित असलेली देणी मिळालेली नाहीत. ...
ठाणे महापालिका एकीकडे स्मार्ट सिटीचा गवगवा करीत असतांना दुसरीकडे मात्र पालिकेतील कर्मचारी, अधिका-यांचा पगार हा आजही मस्टरवर सही करूनच काढला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
डोंबिवली : जन्माने डोळस असलेल्या सुभाष वारघडे सायकलवरुन पडले आणि या अपघातात त्यांची दृष्टी गेली. त्यावर मात करून आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग झाला. ...
डोंबिवली : भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी असलेल्या भाऊ चौधरी यांच्या तोंडाला काळे फासल्याने संतप्त झालेल्या जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील राजेश मोरे यांची नेमणूक केली. ...
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणातील दहा आरोपींची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर भिवंडी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. ...
राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भरवलेल्या किल्ले स्पर्धेत पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथील अरुण निवास इमारतीत बांधण्यात आलेल्या तोरणा किल्ल्याने बाजी मारली. ...