अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्या ...
वारंवार सांगूनही पिच्छा पुरविणा-या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर एका तरुणीने तिच्या सध्याच्या प्रियकराच्या मदतीने खूनी हल्ला केल्याचा प्रकार आझादनगर भागात घडला. या हल्लानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नास असतांनाच हल्लेखोर प्रियकराला पोलिसा ...
अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रश्मी जोशी व परिवार आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. ...
सोमवार ४ डिसेंबर रोजी ‘सिंड्रेला’ या मराठी सिनेमाच्या द्विवर्षंपुर्ती निमित्त या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी अभिनय कट्ट्यावर खास सादरीकरणांचे आयोजन केले होते. ...
नव्या वर्षात ठाणेकरांचा प्रवास धुळीच्या प्रदुषणापासून आणि चकाचक धुतलेल्या रस्त्यावरुन होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासाठी एका समितीची स्थापना केली असून त्यांच्या माध्यमातून शहरातील अशा रस्त्यांचा सर्व्हे सुरु होत आहे. ...
पक्षांनी परस्परांशी केलेला समझोता, तसेच काही संघटनांशी केलेली मैत्री यामुळे गटा-गणात अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या बंडखोर, नाराजांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू ...
अगदी कालपरवापर्यंत ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणारा कोपर परिसर आज टोलेजंग इमारतींनी व्यापून गेला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात असूनही हव्या तशा सुविधा येथे उपलब्ध नसल्याने ...