कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पाळल्या गेलेल्या बंदवेळी बुधवारी सायंकाळी कल्याण पूर्वेतील सिध्दार्थनगर येथे झालेल्या तोडफोड आणि मारहाणप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी २२ शिवसैनिकांसह १० भीमसैनिकांना ताब्यात घेतले. ...
पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल ...
ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू ...
ठाणे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती वसंत डावखरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं त्यांनी बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या ठाण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
दिवसाढवळया चोरी करणा-या चौकडीपैकी दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे. त्यांनी मुंबई ठाणे परिसरात अनेक चो-या केल्याची कबूली दिली. ...
९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे. ...
वाहनांची जाळपोळ, दगडफेक करणा-या ५५ आंदोलकांविरुद्ध एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. ...
कोरेगाव - भीमा घटनेप्रकरणी भारीपसह विविध संघटनांनी पुकारलेल्या बंद दिवशी रेल व रास्ता रोकोसह बळजबरी दुकानं बंद करायला लावणा-या सुमारे ३०० पेक्षा जास्त आंदोलकांवर नवघर, रेल्वे व काशिमीरा पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...
तिहेरी खून प्रकरणात राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर बिहारच्या तुरूंगातून पळालेल्या एका कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. फरारीच्या काळात त्याने खून प्रकरणातील साक्षीदारांना धमक्याही दिल्या. ...
अग्निशमन दलाने बजावलेल्या नोटीशीला केराची टोपली दाखविणाºया हॉटेल्स, पबवाल्यांवर आता कारवाईची संक्रात ओढावली आहे. ७२ तासात कागदपत्रे सादर न केल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अशा ४५८ आस्थापनांना सील ठोकण्याचे आदेश दिले आहेत. ...