मीरा-भाईंदर महापालिकेने यंदा व्यावसायिक पाणीपट्टीचा दर तब्बल दीडशे टक्क्यांनी वाढवला असून तो डबघाईला आलेल्या स्टील उद्योगांसह लहान उद्योगांना परवडणारा नाही. ...
वाहतुकीची कोंडी होईल म्हणून आणि मनात येतील ती कारणं पुढे करत पुलाच्या दुरुस्तीसाठी एवढी दिरंगाई शासकीय यंत्रणाच करत असेल तर, उद्या पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलीच तर त्याची जबाबदारीसुध्दा या यंत्रणा घेतील का, हा खरा प्रश्न आहे. ...
केडीएमटीतील ६८ बस कंत्राटी पद्धतीवर चालवल्यास त्यातून वार्षिक ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. ...
विविध कारणास्तव अडचणीत किंवा घरापासून दूर असलेली मुलं पुन्हा स्वगृही परतावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान यावी यासाठी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू आहे. ...
मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या महिला रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत लोकलमधील महिलांचे डबे अपुरे पडत आहेत. ...