केबल बंद झाले तरी वेगवेगळ्या वाहिन्यांचे अॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करून किंवा एकाच घरात केबलबरोबर डिश टीव्ही असल्यास त्यावर या मालिका पाहून दर्शक आपले कुतूहल शमवू शकतात. त्यामुळे केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा ‘टाय टाय फिश’ होण्याची शक्यता आहे. ...
नववर्षाचे स्वागत आनंदाने करा, पण स्वागताच्या नावाखाली दारू पिऊन कुठेही धांगडधिंगा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. ...
शाई धरण होणार अथवा नाही, हे आजही गुलदस्त्यात असले, तरीसुद्धा मुंब्य्रातील डोंगरावर लेझर शो, फ्लोटिंग मार्केटसह इतर फालतू प्रकल्पांवर निधी खर्च करण्यापेक्षा शाई धरण कसे उभारता येऊ शकते, यासाठी निधीची तरतूद करावी, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ब ...
मुंब्य्रातील मुशाय-यामध्ये शायरांनी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर बोचरी टीका केली. मित्तल मैदानावर उपस्थित ३० हजार रसिकांनी याला उत्स्फूर्त दाद दिली. ...
एकीकडे ठाणे शहरात मुख्यमंत्री येणार, याची कल्पना पोलिसांना जशी नव्हती, तशीच ती भाजपाच्या आमदारांसह इतर काही प्रमुख मंडळींनासुद्धा नसल्याची बाब समोर आली आहे. ...
नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे. ...
मीरा-भार्इंदर भाजपातील काही प्रवृत्ती अटलजींच्या विचारधारेवर न चालता व्यक्तिगत स्वार्थ व नफेखोर कंपनीप्रमाणे चालत आहेत. भारतीय जनता पार्टी कुणाची खाजगी मालमत्ता नाही. ...