रोजगारासाठी मुंबई-उपनगरात स्थायिक झालेला कोकणातील माणूस आपल्या लाल मातीचा गंध विसरत नाही. मुंबईत जन्म घेतलेली आजची पिढीही कोकणातील आपल्या गावावर तेवढेच प्रेम करते. ...
महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शनिवारी (26 जानेवारी) एटीएसने केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. ...
ठाणे महापालिका क्षेत्रात 26 जानेवारी 2019 पासून लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून या निमित्ताने लोकशाही बळकट करण्याचा निर्धार पालिका प्रशासन व पदाधिकारी यांनी केला. ...
महाआघाडीबाबत येत्या आठ दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यात ८ ते ९ पक्ष असतील पण, मनसे आणि एमआयएम नसतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. ...
घनदाट जंगलात बिबट्याच्या जबड्यातून मोठ्या बहिणीची सुटका करणाऱ्या हाली बरफला २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘राष्ट्रीय वीरबाला शौर्य’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. ...