आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ ...
महाड येथील चवदार तळ्याजवळ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन करत सरकारविरोधात आंदोलन केले. त्यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे. ...
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. ...
मुलुंड पश्चिम येथे राहणारे ७५ वर्षीय आजोबा हे देवघरात साफसफाईचे काम करत असताना, चार महिन्यापूर्वी स्टुलावरून पडले, त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काही तरी घुसल्याने त्यांना जखम झाली होती. ...