भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नसून एक उत्सव आहे. टीम इंडियाचा सामना कुठेही असो, तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांची मोठी झुंबड उडते. अनेकदा ऑनलाईन विक्री सुरू होताच काही मिनिटांतच सर्व तिकिटे सोल्ड आऊट झाल्याचे फलक झळकतात. पण तासाभरात तिकिटे संपण्यामागील ...
क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून यामध्ये टी-२०, वनडे आणि एका कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. ...
स्मृतीच्या सांगलीतील मित्राने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. ४० लाख फसवणुकीच्या आरोपांनतर स्मृतीच्या मित्राने पलाशला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडल्याचा आरोपही केला. त्यावर आता पलाशच्या वकिलांनी उत्तर देत याचा पुरावा आहे का? असा प्रश्न स्मृतीच्या ...