औरंगाबाद : औरंगाबाद शहराची तहान वाढत आहे. महावितरण कंपनीचा वीजपुरवठा, महापालिकेच्या जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुष्टचक्रात शहराचा पाणीपुरवठा अडकला आहे
...
औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाच्या विषयावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मुंबईत विशेष बैठक बोलाविली आहे.
...
संतोष हिरेमठ, औरंगाबाद केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना सरकारने जीवघेण्या ठिकाणांना (किलर स्पॉट) निश्चित केले पाहिजे.
...
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.२) जाहीर केला
...
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद वीज नाही म्हणून उद्योग बंद ठेवावा लागतोय, हा भूतकाळ झाला. मात्र, वर्तमानकाळात औरंगाबाद वीजपुरवठ्याच्या दृष्टीने पॉवरफुल बनत आहे.
...