आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावरील विजेचे दिवे बंद आहेत. रस्त्याची जागोजागी दुरवस्था आहे. अंडरपासमध्ये घाणीचे साम्राज्य साठलेय. तर जे फ्लायओव्हर ... ...
मलकापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. कोरोनामुळेच देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाचे हे संकट देशासाठी ... ...
कराड देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संमिश्र अर्थव्यवस्था हीच उपयोगी ठरते. केवळ भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे कोणत्याही राष्ट्राची प्रगती झालेली नाही. ... ...