आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
खेड : तालुक्यातील शिरगाव-पिंपळवाडी(डुबी) धरणामुळे अनेक गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असतानाच जवळपास ८० फुटापर्यंत आटलेल्या धरणातून बेकायदेशीररित्या ... ...
मधेच गाडी थांबून पोलिसांनी आम्हाला विचारलं, तसं बंडोपंतानी त्यांना काहीतरी सांगितल्यामुळे दंडुक्याचा प्रसाद मिळाला नाही. सकाळचे दहा वाजले असल्याने, ... ...
साखरपा : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने, तो रोखण्यासाठी व गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, या ... ...