हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील साहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग होता ...
माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई - गाेवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पू्र्ण करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली हाेती. ...
रत्नागिरी तालुक्यात बाॅम्बची मोठ्या प्रमाणात विक्री करणार होते. त्यापूर्वी नमुना म्हणून हे बाॅम्ब दाखविण्यासाठी घेऊन आले होते. ...
मृत तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. ...
नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे. ...
कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या 'कोकण कोकण' या गाण्याचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येचे नाव हिंदी सिनेसृष्टीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. ...
देवरूख : स्वयंभू श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मार्लेश्वर शिखरावर मानकरी व पुजारी यांच्या मोजक्याच ... ...
तीन महिलांचा खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. ...
संक्रांत म्हटले की, तिळगुळ, त्याचे लाडू, काळी साडी या गोष्टी हव्याच ...