मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था सर्वश्रुत आहे. या दुरवस्थेमुळेच महामार्गावर असंख्य अपघात होत आहेत. ...
रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांडी सत्रामुळे आरोग्य यंत्रणेला चांगलीच घरघर लागली आहे. ...
एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील ...
मराठा साम्राज्याची राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ६०६ कोटी ९ लाख रुपयांची घोषणा केली आहे. ...
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. शेकाप महाआघाडीला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. ...
महाडजवळील सावित्री नदीवरील नवीन पुलाचे लोकार्पण, तसेच महामार्गाचे भूमिपूजन सोमवार, ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय रस्ते ...
कोठारी आयोगाच्या अहवालातील महत्त्वपूर्ण व सर्व परिचित विधान म्हणजे, राष्ट्राचे भवितव्य वर्ग खोलीत आकार घेत आहे. हे भविष्य ...
शेतकरी संपामुळे मुंबई व पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार मंदावले आहेत. आवक घटल्याने बाजारभाव गगनाला भिडू ...
हुक्का पार्लरचा परवाना व कारवाईचे अधिकार यावरून शासकीय यंत्रणेचा संभ्रम दिसून येत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा ...
पनवेलचे प्रथम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली होताच फेरीवाल्यांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. फेरीवाल्यांनी ...