शहरातील शिवाजीनगरमधील सुस्थितीत वापरात असलेले सार्वजनिक शौचालय नगरपालिकेने जमीनदोस्त केल्याने सर्वत्र खळबळ माजली. ...
पहिल्या टप्प्यात राज्यातील नंदूरबार, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, रायगड अणि पुणे १२ जिल्ह्यांमध्ये आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदर्श शाळेत ‘एक दिवस शेतीचा’ उपक्रम राबविण्यात आला. ...
सुधागड तालुक्यातील आपटवणे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळून दोन वर्षे झाली तरी आजतागायत दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नाही, ...
‘लोकमत’ने ३ जुलैच्या अंकात ‘भर पावसात विद्यार्थी गिरवितात शिक्षणाचे धडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ...
देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे. ...
सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे. ...
रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. ...
शहराच्या लगत असलेले आणि डोमॅटरी सिटीत समाविष्ट असलेल्या ममदापूर गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. ...
गेली आठ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. ...