नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावातील त्यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. ...
तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते. ...
पनवेल महापालिकेच्या जलवाहिनीला नेरेपाडा येथे गळती लागली असून एअर वॉलमधून लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. पनवेल महापालिकेची जलवाहिनी गाढेश्वर धरणापासून पनवेल शहरातून गेली आहे. ...
पुणे विभागीय संचालनालय व मुंबई उपसंचालक कार्यालय यांच्याकडून माध्यमिक खासगी अनुदानित शाळांतील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत. ...