महाड शहराला सावित्री नदीचा विळखा आहे. या सावित्री नदीत गेल्या काही वर्षांपासून मगरींचे वास्तव्य वाढले आहे. शहराजवळील केंबुर्ली, शेडाव डोह, कोटआळी, मिलीट्री ...
सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे रहिवाशांना प्रदूषणापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. ...
इंडीयन बर्डमॅन म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सलीम अली यांचे वास्तव्य अलिबाग तालुक्यातील किहिम येथे होते. तेथेच त्यांनी पक्षी निरिक्षण, अभ्यास आणि त्यांच्या नोंदी केल्या. ...
मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या वाशी-बेलापूर स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक सकाळी ११ ते दु. ३.४० या वेळेत घेण्यात येणार आहेत. ...
राज्य शासनाच्या गृह विभागाने साप्ताहिक सुटीदिवशी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या दिवशी दुप्पट पगार देण्याच्या केलेल्या घोषणेची नवी मुंबईत अंमलबजावणी सुरू झाली आहे ...
पनवेल शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याकरिता केंद्र शासन पुरस्कृत राजीव आवास योजनेमध्ये पनवेल ...
शासनाने गरोदर माता व प्रसूतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असल्यातरी दासगाव खाडी पट्टा ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांमध्ये ४५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर ...
येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या पराडे ते सिध्देश्वरी रस्त्यावरील पाताळगंगा पुलाच्या रस्त्याचा भाग खचला असून याठिकाणी वाहनास अडथळा निर्माण होत आहे ...