गेल्या वर्षीपासून बंद असलेली हमी भावाने भात खरेदी पुढील १० दिवसात करावी, या मागणीसाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले होते. ...
फ्रान्सवर नुकताच भीषण हल्ला झाला आणि मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. यापूर्वी मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते ...
तारापूर एमआयडीसीमधील ओ २३/१ या प्लॉटवर जागतिक बँकेच्या साहाय्याने उभारलेल्या देशातील पहिल्या व ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या दोन एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक ...
पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्यांना १० लाखांची उधळपट्टी करून उत्तरांचल येथील अभ्यास दौऱ्यावर महापालिकेने पाठविल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देणारे इंटरनेट स्मार्टफोनच्या माध्यमातून एका मुठीत आले आहे. स्मार्टफोन्समुळे एकाच वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आणि लोकांशी संपर्क ठेवणे सहज शक्य झाले आहे. ...