जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतनधारकाना प्राप्त होणाऱ्या रकमेची माहिती देणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक कोषागार कार्यालयात नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ...
ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) २,४०३ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. मात्र, ही आकडेवारी मागील ३० ते ४० वर्षांपासूनची असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली ...
नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर निर्बंध असतानाही शहरात ठिकठिकाणी या नियमाचे उल्लंघन करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे पाहायला मिळते. ...
मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. ...
आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. ...
तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे ...
शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर ...