तालुक्याच्या पूर्व भागात ४० गावांना दुबार पीक घेण्यासाठी राजनाला कालव्याचे पाणी येते. मागील तीन वर्षे कालव्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी शेतीसाठी अखंडित सोडले ...
नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी एकूण १७ प्रभागातून ६४ उमेदवारांनी अर्ज दाखले. मात्र छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ५३ उमेदवार रिंगणात आहेत ...
नाताळ तसेच नववर्ष स्वागताकरिता विनापरवाना घरातल्या घरात दारू पिऊन मित्रमैत्रिणींसोबत धांगडधिंगा, हुल्लडबाजी करत असाल तर या वर्षी पोलीस तुमच्या घरात घुसून तुम्हाला अटक करतील ...
मोरबे धरणात अपुरा जलसाठा राहिल्याने नवी मुंबई महानगरपालिकेकडून कामोठे वसाहतीकरिता अतिशय कमी पाणी दिले जात आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक या श्रेणीमधून बँकिंग क्षेत्रामधील सन्मानाचा प्रथम ...
रायगड जिल्ह्याकरिता नाबार्डकडून आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता २ हजार ४०० कोटी रुपयांचा वित्त आराखडा, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली ...
अपंगांच्या विकासासाठी नव्याने तालुका आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. याबाबत सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमएसीईटीपी को. आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ग्रामआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामुळे दुर्गम ठिकाणच्या रुग्णांना मोफत ...