'विरोधी विचार मांडला की त्या विचारांसह तो मांडलेल्यांनाही नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व तो करण्याची आज सर्वाधिक गरज आहे ...
महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी आज नाशिक इथं दिली ...
थोरल्या विवाहीत बहिनीला धाक दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन बहिनीवर धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे ...
आम्ही जात-पात मानत नाही पण धर्म मानतो, अधर्म होऊ नये यासाठी धर्माचे आचरण महत्वाचे असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. ...
दोन गटांतील किरकोळ वादाचे जोरदार भांडणात रूपांतर होऊन सोमाटणे येथे गुरुवारी रात्री गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. परस्परविरोधी फिर्यादीवरुन ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने हिंजवडी आयटी पार्क येथे मेट्रोझिप या वाहतूक व्यवस्थेत १००वी बस दाखल करण्यात ...
फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेर गट-गणांची रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर ...