श्री क्षेत्र देहूतून संत तुकाराम महाराज पालखी ५ जुलैला तर संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी आळंदीतून ६ जुलैला प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीसाठी संतांच्या पालखी सोहळ्याचे शहरात आगमन होणार असल्याने उद्योगनगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे. ...
शहराजवळून वाहणा-या इंद्रायणी नदीत मैला सांडपाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषणाची संमस्या गंभीर बनली आहे. ...
किरकोळ कारणावरून २६ वर्षाच्या तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी वार करून जखमी केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर चाकण पॉकीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. ...
मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. ...
भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, या बाबतचा अहवाल २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत सादर करावा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिले आहेत. ...
पोलीस आयुक्तालयासाठी प्रेमलोक पार्क येथील जागा निश्चित झाली असून, येत्या १५ आॅगस्टला कामकाज सुरू होणार आहे. त्यानंतर पिंपरी न्यायालयासाठी स्वतंत्र न्यायसंकुलाच्या हालचालींना वेग आला असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेहरूनगर येथील नवीन इमारत ह ...
आळंदी नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. ...