India-Pakistan Relation: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे. यामुळेच इम्रान खान यांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी भारतासोबत व्यापार करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. ...
Ilker Ayci Air India, RAW Entry: इल्केर आइची (Ilker Ayci) हे तुर्कस्तानी एअरलाईन्सचे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या एअरलाईनला खूप चांगले दिवस दाखविले. यामुळे टाटाने त्यांची निवड केली होती. ...
उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचे सुपुत्र अनमोल अंबानी यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाटात पार पडला. अनमोल अंबानी नेमकं काय करतात आणि त्यांच्याबाबतच्या अशा काही खास गोष्टी जाणून घेऊयात ज्या खूप कमी जणांना माहित असतील. ...
Jara Hatke: हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. आपल्या देशात असा एक गाव आहे जिथे सर्वाधिक जुळी मुलं जन्माला येतात. या गावाचं नाव आहे कोडिनी, हे गाव केरळमधील मणप्पूरम जिल्ह्यात आहे. या गावात सर्वाधिक जुळी मुलं जन्माला का येतात ही बाब कुठल्याही रहस्याप ...