तानसा जलनाहीनीची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात केली जणार आहे. कोणत्या ठिकाणी केव्हां पाणी येईल त्याची सविस्तर माहीती खालील प्रमाणे आहे. ...
सह्याद्रीची सर्वांत उंच कळसूबाईची पर्वतरांग...गर्द हिरवाईने नटलेला भंडारदऱ्याजवळचा रतनवाडी घाटमार्ग... वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या पानांचा होणारा आवाज... अधूनमधून बरसणारा रिमझिम पाऊस ...
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांच्या राजकीय संन्यासामुळे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे ...