एकीकडे बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होण्याच्या भीतीने केंद्राने निर्यात शुल्क लावले. मात्र, त्यातून नवा प्रश्न उभा राहत एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याची माहिती पुढे आली आहे. ...
जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअस मर्यादित असली तरीही बर्फ वितळ्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने समुद्र पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. ...
Navi Mumbai: पनवेल तालुक्यातील खारघर येथील पांडव कडा या धबधब्याच्या ठिकाणी आपल्या मित्रांसह वर्षा सहली साठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...