‘श्रीकांता कमलकांता असं कसं झालं’, ‘अक्कण माती चिक्कण माती’, ‘हरीच्या नैवेद्याला केली जिलेबी’, ‘एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू’ या आणि अशा विविध पारंपरिक गीतांचे सादरीकरण करत रविवारी (दि. २४) गुलालवाडी व्यायामशाळेतील मैदानावार भोंडल्याचा खेळ उत्साह ...
स्वच्छ भारत अभियानास तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यां ...
जिल्ह्यातील सुमारे ६० हजार लोकवस्तीच्या येवला या गावात कापडाचा उद्योग सध्या चांगलाच बहरतोय. पारंपरिक चौकटीला नवा लुक देत आणि आधुनिकता स्वीकारत व्यवसायात अनेकांनी यशस्वी भरारी घेतली आहे. उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा व आयुष्यात सकारात्मक परिव ...
महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ मध्ये जलवाहिनी, रस्ते व इतर विकासकामे रखडले असल्याचा आरोप करीत प्रभाग ४चे कॉँग्रेसचे नगरसेवक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी काँग्रेसच्याच ...
मागील काही दिवसांपासून शहराचे नैसर्गिक वातावरण कमालीचे बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेसे ऊनही पडत नसून पाऊसही पडत नसल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानही कायम असून, वातावरणात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. याबरोबरच स्वाइन फ्लू, डेंग्यूनेही डो ...
वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले ...
स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत महाराष्टÑ राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्र ...
शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या ही वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच नागरिकांनाही उपद्रवी ठरत आहे. महापालिकेचे दोन कोंडवाडे त्यासाठी अपुरे ठरत आहेत. शहराचा विस्तार पाहता कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगु ...
येथील बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे काही संचालकांसह शेतकºयांनी पाठ फिरवल्याने अवघ्या पंधरा मिनिटातच सभा गुंडाळावी लागली. प्रशासनावर आलेली ही नामुष्की सध्या चर्चा विषय बनला आहे. विभाजनानंतर सटाणा व नामपूर स्वतंत्र बाजार समित्या झाल्या. त्य ...