मालेगाव तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ...
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या कामाची मुदत संपूनही समाधी मंदिराचे काम रखडल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ...
भडाणे व पिंपळकोठे परिसरात बिबट्याच्या जोडीने धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.१६) रात्री एका शेतमजुराच्या शेळीला फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
वणी : काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील दगडपिंप्रीच्या युवकाचा मृतदेह ओघरखेड घरणात तरंगताना आढळून आला. धरणाच्या पश्चिम ... ...
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील ३५ यात्रेकरूंकडे कोरोना चाचणीचा अहवाल आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र असतानाही उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पु ...
गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : चुकली दिशा तरीही, ओढ तुझी मिटणार नाही, आई तुझ्या ओढीने, धीर माझा सुटणार नाही. गर्दीत जर आईचा हात सुटला तर आईसह ते मूल किती कासावीस होते. त्याला कितीही लालसा दिली तरीही ते आपल्या आईलाच शोधत असते आणि जेव्हा आई समोर येते तेव ...
सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात स ...