नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार दुभाजकावर धडकून उलटल्याने नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. कारचा वेग इतका भयानक होता की कार दुभाजकावर धडकल्यानंतर हवेत फेकली गेली. त्यानंतर ती सुमारे २०० फूट लांब शेतात जाऊन पडली. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. ३०) नाशिक पूर्व विभागातील अशोका मार्ग, नारायणनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली. ...
अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थ ...
सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल ...
मुस्लीम महिलांचा मोर्चा, आदिवासींचा बिºहाड मोर्चा व हनुमान जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातील प्रमुख रस्ते पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या निमित्ताने वाहतुकीसाठी बंद केले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा या काळात वापर ...
दोन दिवसांपूर्वी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन दुकानदारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा घडवून रेशन दुकानदारांचा १ एप्रिलपासून सुरू होणारा संप स्थगित केल्याचे जाहीर केलेले असतानाच मंत्री ...
येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे असून, कलशा-रोहणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सुरु वात करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील सादडविहीर शिवारात पिकअप टेम्पोने मोटार-सायकलस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला असून, त्याची पत्नी जखमी झाल्याने नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या मंगळवारी सादडविहीर शिवारात नरूळकडून भरधा ...
शहरातील पिंपळेश्वर रोड परिसरात २३ मार्चच्या रात्री घडलेल्या विवाहिता जळीतकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गर्भपात करत नाही म्हणून नवरा, दीर आणि सासरा यांनी संगनमत करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्य ...
राज्यातील सध्याची शिक्षणव्यवस्था व शिक्षक मोडीत काढून केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण बाजारीकरण करण्याचे काम भाजपा सरकार करते आहे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले. ...