येवला : तालुक्यातील पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु झाली असून महिला पाण्यासाठी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.येवला तालुक्यातील सायगाव महादेववाडी येथील आदिवासी महिलांनी पिण्याचे पाणीसाठी तहसील कार्यालवर हंडा मोर्चा काढला. ...
कळवण- साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या गडावर शुक्रवारी रात्री कीर्ती ध्वज फडकावित चैत्रोत्सवाची सांगता करण्यात आली. किर्तीध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी पाटील यांनी गडावरील शिखरावर ध्वज लावला. चैत्रोत्सव काळात तब्बल ...
शहरातून जाणा-या मुंबई-आग्रा महामार्गामुळे नाशिक शहरातील मूळ वाहतुकीला कोणताही धक्का न पोहचता ती सुरूळीत राहण्यासाठी प्रकाश पेट्रोलपंप ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत राज्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येवून धुळ्याकडू ...
शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतरा ...
तलाक हा वैवाहिक स्वरुपाची बाब असून ती दिवाणी स्वरुपाची आहे. जर सर्व धर्मीयांमध्ये तलाक (घटस्फोट) दिल्यास शिक्षेची तरतूद नाही, मग नव्या विधेयकानुसार मुस्लीम धर्मीयांना तलाक घटस्फोटाबाबत शिक्षेची तरतूद कशासाठी? असा प्रश्नही शरियत बचाव समितीने प्रसिध्दी ...
आर्थिक वर्षाअखेर शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची शुक्रवारअखेर सुमारे दोन हजार देयके जिल्हा लेखाकोष कार्यालयात जमा झाली असून, त्यापोटी ३५० कोटी रुपयांचे वाटप केले जाणार आहे. गेल्या आठ दिवसांत जिल्हा कोषागार कार्यालयाने सुमारे पाचशे कोटी रुपय ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथील शेतकरी अण्णासाहेब रामभाऊ दवंगे (५५) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली. दवंगे यांनी विकास संस्थेचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. तसेच दवंगे यांनी घेतलेले हातउसने पैसे परत करता येत नव्ह ...