येथील श्री रेणुकामातेचा चैत्रोत्सव शनिवारी (दि. ३१) संपन्न झाला. पहाटे ६ वाजता महाअभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम झाले. श्री रेणुकादेवीस वज्रलेप केल्याने मूर्तीचे आकर्षण वाढले असून, पुरातन स्वरूप दिल्याने मंदिराचा कायाप ...
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शुक्रवारी रात्री कीर्तिध्वज फडकवत चैत्रोत्सवाची सांगता झाली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी-पाटील यांनी गडाच्या शिखरावर ध्वज लावला. शेकडो मैल पायी प्रवास करत तळपत्या उन्हात केवळ भगवतीच्या दर्शना ...
थोर सेनांनी, सेनापती तात्या टोपे यांचे येवल्यात साडेदहा कोटी खर्चाचे भव्य स्मारक निर्माण होत आहे. हे स्मारक नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या पालखेड कॉलनीलगत व्हावे यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने कंबर कसली अ ...
डोंगर-दऱ्यातल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद करू नयेत. त्यामुळे गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबून शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होईल. महाग झालेले शिक्षण बहुजनांना परवडणारे नाही. फुलेंना अपेक्षित व शिक्षणाला आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला ...
गेल्या चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागली आहेत. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने फेब्रुवारीपर्यंत थंडी होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंंधरा दिवस ढगाळ वातावरण होते, त्यामु ...
कळवण तालुक्यातील पिळकोस, विसापूर, बिजोरे, चाचेर, धनगरपाडा, भादवण, खामखेडा या गावांतील कालवा क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठण्यास केली असून, सिंचन होत नसल्याने परिसरातील शेती शेती धोक्यात आली आहे. सुळे डाव्या कालव्याला पुनंदमधून आवर्तन सोडण्याची मागणी जो ...
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सालाबादप्रमाणे यंदाही चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त देवीच्या व भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मूर्र्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ...
जिल्ह्यात ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये शनिवारी (दि. ३१) हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान पालखी, हनुमान जन्मोत्सव, पूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटप आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ...
नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म ...
केंद्र सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आलेल्या तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्हास्तरीय मुस्लीम समाज एकवटला आहे. शरियत बचाव ... ...