मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे १ मेपासून राज्याचा दौरा करणार असून, यानिमित्त मालेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ चौघुले यांनी दिली. ...
वसुंधरा दिनाचे औचित्य साधत चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांचे अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर, संगीत विदुषी डॉ. अलकादेव मारुलकर आणि छायाचित ...
पर्यावरणाचा हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी आणली. मात्र, शहरात अजूनही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीनंतरही शहरातील विविध भागात प ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अं ...
वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे या हेतूने पोलीस आयुक्त खुद्द रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे प्रबोधन करीत असले तरी, शहरातील बेशिस्त रिक्षाचालकांकडून उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
अर्ध्या वाट्याने शेती करणाऱ्या युवकाला शेतीचे पैसे न देता वारंवार मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील नांदुरी येथील कॅनरा बँकेच्या शाखाधिकाऱ्याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थींच्या पहिल्या व दुसरा हप्त्याच्या आलेल्या निधीतून २५ हजार रुपये पीक कर्ज खात्यात वर्ग करून घेतल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे काम रखडले आहे. काम पूर् ...
कथुआ व उन्नाव येथील बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्ष, संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने रात्री परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. तसेच महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने गाळप हंगामात सहा लाख मेट्रिक टन विक्र मी उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.८ टक्के मिळाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली. ...
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत केंद्र शासनाने दुरुस्ती विधेयक मांडून ते तत्काळ संमत करावे व हा कायदा कठोर करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केली. ...